महासेवा केंद्रांमध्ये खंडणी वसूल केल्याच्या नागरिकांच्या तक्रारी – त्वरित कारवाईची मागणी
नवी मुंबई: नागरिकांच्या विविध सरकारी सेवा सहजपणे उपलब्ध करून देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या महासेवा केंद्रांमध्ये होत असलेल्या खंडणीविरोधात नवी मुंबईतील नागरिकांनी तक्रारी केल्या असून, प्रशासनाने त्वरित कारवाई करण्याची मागणी केली…
